चंद्रशेखर गोखलेंची एक चारोळी आठवली...
काही नाती तुटत नाहीत,
ती नकळत मिटून जातात...
जशी बोटावर रंग ठेऊन
फुलपाखरे उडून जातात....
आता वाटते खरच नाती तुटू नयेत ती अशीच मिटून जावीत, विरून जावीत म्हणजे जास्त त्रास होत नाही....
Post a Comment
No comments:
Post a Comment